*महत्वाकांक्षी माणसं शांत असली की समजावं की एका मोठ्या युद्धाची तयारी चालू आहे*
-*छत्रपती शिवाजी महाराज*
भूतकाळ कितीही कठीण का असेना. . .
नव्याने सुरुवात करणे नेहमीच शक्य असते.
-गौतम बुद्ध
-*छत्रपती शिवाजी महाराज*
भूतकाळ कितीही कठीण का असेना. . .
नव्याने सुरुवात करणे नेहमीच शक्य असते.
-गौतम बुद्ध
कोणतेही कार्य अडथळ्यावाचून पार पडत नाही.शेवटपर्यंत
जे प्रयंत्न करत राहतात त्यानांच यश प्राप्त होते.
-स्वामी विवेकानंद
कार्यात यश मिळो ना मिळो,प्रयंत्न करण्यात
कधीही माघार घेता कामा नये
- लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
तुमची स्वप्ने तेव्हाच पूर्ण होतात
जेव्हा ती पूर्ण करण्याची हिम्मत
तुमच्या मध्ये असते.
-वॉल्ट डिस्ने
"जेव्हा ऐरण होशील...तेव्हा घाव सोस...
अन हातोडा होशील तेव्हा घाव घाल..."
-डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम
आपले सर्वात यश यात नाही कि
आपला कधी पराभव झाला नाही पण
यात आहे पराभव झाल्यावर प्रत्येक
वेळी आपण लढण्यास सज्ज झालो
-नेल्सन मंडेला
कोणताच विजय अंतिम नसतो आणि
पराभव म्हणजे शेवट नसतो .
कोणत्याही परिस्थितीत धैर्य हे महत्वाचं असतं
आणि तेच कामी येतं.
-सर विल्सन चर्चिल
जर तुम्हाला सूर्याप्रमाणे चमकायचे असेल तर
मग आधी त्याच्याप्रमाणे प्रज्वलित होण्यास शिका.
-अडोल्फ हिटलर
उठा ! जागृत व्हा !!
जोपर्यंत आपले ध्येय साध्य
होत नाही तो पर्यंत थांबु नका...
-कुसुमाग्रज
मैत्री हा जर तुमचा विकपॉईंट
असेल तर तुम्ही जगातील
सर्वात शक्तिमान व्यक्ती आहात.
-अब्राहम लिंकन
अहंकार =__१__ ज्ञान
'जितकं ज्ञान वाढेल ,
अहंकार तेवढाच कमी होईल,
जेवढं ज्ञान कमी
अहंकार तेवढाच जास्त होईल..'
-सुविचार
ज्यावेळी इतर लोक वेळ वाया घालवतात,
त्याच वेळात बहुतेक लोक प्रगती करतात.
-हेन्री फोर्ड
आपल्या क्षेत्राचं सखोल ज्ञान,
मेहनत व प्रामाणिकपणा असेल,
तर पैसा आणि प्रसिद्धी आपोआप येतात
-सुविचार
तुमच्यावर कोणी टीका करत नसेल
याचा अर्थ तुम्ही यशापासून सध्या
तरी खूप दूर आहात
-सुविचार
सुदंर दिसण्यात आणि
सुदंर असण्यात फरक आहे
-स्वामी विवेकानंद
केवळ गोड बोलणारी माणसे पुष्कळ असतात
पण हितकारक पण कटु आणि सत्य बोलणारी
व ऐकणारी दुर्मिळ असतात
-महर्षी व्यास
काही गोष्टी आयुष्यात पुन्हा पुन्हा घडत असतात
जो पर्यंत तुम्ही त्यांच्या कडून योग्य धडा घेत नाही
--सुविचार
जीवन हा एक वेगळाच संघर्ष आहे
जिंकलात तर काही जिवलग मागेच राहतात
हरलात तर आपलेच आपणाला
मागे सोडून जातात
-सुविचार
अपयश हे तुम्हाला विनम्रता शिकवते,
यश तुमच्या व्यक्तिमत्वाला चमक देते ,
परंतु आत्मविश्वास तुम्हाला
पुढे चालण्याची प्रेरणा देते!
आयुष्यात जोखीम पत्करा,
जिंकलात तर नेतृत्व कराल,
हरलात तर मार्ग दर्शन कराल.
---स्वामी विवेकानंद
लोक तुमच्याकडे कोणत्या
नजरेने पाहतात,यापेक्षा
तुम्ही स्वतःकडे कोणत्या
नजरेने पाहता हे महत्वाचे
-सुविचार
No comments:
Post a Comment